बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचा लेखन स्पर्धेत उल्लेखनीय यश….
पुणे, प्रतिनिधी : शब्दसारथी इंद्रधनू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “एक पत्र… कृतज्ञतेचं!” या आगळ्यावेगळ्या लेखन स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. “एक पत्र… कृतज्ञतेचं!” या विषयावर आधारित या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक, मित्र तसेच जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींप्रती असलेली कृतज्ञता पत्ररूपाने व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या लेखनातून त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि विचारांच्या प्रगल्भतेचा प्रत्यय आला. या स्पर्धेत बाल शिवाजी
Read more