‘ विशेषाकडून ‘ सामान्याकडे रिद्धीचा असामान्य प्रवास.
माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा ! पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास याच टप्प्यावर निर्माण होतो. अशाच दुर्दम्य आत्मविश्वासाचे उदाहरण म्हणजे अकोला येथील जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेच्या इयत्ता १० तील विद्यार्थिनी रिद्धी आशिष कांडलकर. नुकताच इयत्ता १० चा निकाल लागला. रिद्धीने ८५ टक्के गुण या परीक्षेत प्राप्त केले. तिचा हा प्रवास सोपा नव्हता. (कर्णबधीर) विशेष शाळेतून
Read more