निबंध स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या शिक्षिकांचे सुयश
समाज व्यवस्था निकोप राहण्यासाठी सामाजिक संस्थांच्या खूप मोठा वाटा असतो. अकोल्यातील सुपरिचित सामाजिक संस्था ‘मातृसेवा संघाच्या’ हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत अकोल्यातील बाल शिवाजी शाळेच्या शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. ‘आजची स्त्री आणि पेहराव’ या विषयावर सौ. अश्विनी पांडे यांनी उत्कृष्ट निबंध लिहून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर ‘बदलती जीवनशैली आणि सणवार’
Read more