वृक्ष संवर्धन सप्ताह निमित्त रोप वाटप
१ जुलै ते ७ जुलै दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या वृक्ष संवर्धन सप्ताह निमित्त स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत गृहराज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री मा.डॉ.रणजीतजी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आपल्या भाषणातून ‘वाढत्या प्रदूषणाला आळा घालायचा असेल तर जास्तीतजास्त वृक्ष लावायला हवेत; त्यांचे संगोपन व संवर्धन करायलाच हवे ‘ असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांना विविध
Read more