स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते?
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित “स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिद्धी” या अभियाना अंतर्गत,जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत (अठरा वर्षाखालील गट) प्रथम क्रमांकाचे (रु. १५,०००/-) पारितोषिक प्राप्त निबंध. “स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते!” कु सिद्धी अनंत झामरे इ.सहावी, बाल शिवाजी शाळा निबंध स्पर्धेसाठी ‘स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते?हा विषयच मला अगदी लाजिरवाणा वाटतो. ह्या विषयातच आपण आपल्या देशाप्रती किती
Read more