प्लास्टिकचा अतिरेक टाळा आणि पर्यावरण वाचवा … श्री मिलिंद पगारे
प्लास्टिकचा अतिरेकी वापर वेळीच थांबवला नाही तर भविष्यात अतिशय गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाने अधिक जागरूक राहून प्लास्टिकचा वापर टाळा आणि स्वतःला आणि आपल्या पर्यावणाला वाचवा’ असे मत प्लास्टिक विरोधी चळवळ उभारणारे श्री मिलिंद पगारे यांनी स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत झालेल्या पर्यावरणपूरक कार्यक्रमात केले.
Read more