बाल शिवाजी स्कूल जठारपेठ अकोला, महाराष्ट्र बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वर्ग 7 वी चा विद्यार्थी स्वराज देवानंद मोरे यानेही द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून याची देखील राज्यस्तरासाठी निवड……
व्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची संलग्न असलेली अकोला महानगर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 व 21 जुलै 2024 रोजी प्रभात किड्स स्कूल पातुर रोड अकोला येथे विविध गटातील मुला-मुलींचे राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते, त्या स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व त्यामध्ये वर्ग ४ मधील जान्हवी प्रकाश रेवस्कर हिने
Read more
विस्डम एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुणे तर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गणित व विज्ञान स्पर्धा परीक्षेत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा जठारपेठ अकोला, येथील 12 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन !
Read more
महाराष्ट्र राज्य परिक्षा पुणे तर्फे मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक (इ.आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे एकूण 49 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
Read more
मॉडर्न एज्युकेशन सोसाइटी अंतर्गत वाडिया कॉलेज पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या एकूण २२ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्द्दिक अभिनंदन !
Read more
एम. टी. एस. जळगांव यांच्या तर्फे 2023 – 24 या सत्रात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून, अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या वर्षी ही 27 विद्यार्थ्यांनी राज्यातून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
Read more
हार्दिक हार्दिक अभिनंदन आदित्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, सामाजिक वनीकरण विभाग अकोला व निसर्ग कट्टा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘मी केंद्रिय पर्यावरण मंत्री झालो तर’.. या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत इयत्ता ७ वी तील आदित्य योगेश आवळे यास द्वितीय पारितोषिक मिळाले. बक्षिसाचे स्वरूप रु. 1000/- रोख रक्कम व
Read moreअखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात वर्ग १० वी ची संस्कृती विनायक पाठक जिल्ह्यातून व्दितीय तसेच विभागीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल तिचे संस्थेकडून व शाळेकडून खूप खूप कौतुक व हार्दीक अभिनंदन
Read more