बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक रॅलीचे आयोजन…
बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक व पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीपर रॅलीचे यशस्वी आयोजन केले. या रॅलीत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत पर्यावरण वाचवा, झाडे लावा, पाणी वाचवा असे नारे दिले. मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व कीर्ती चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. रॅली शाळेपासून परिसरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. शहरातील
Read more