मा. आमदार डॉ. रणजित पाटील यांची बाल शिवाजी शाळेला सदिच्छा भेट
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा २०२१ मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. सलग २० वर्षांपासून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. इयत्ता ९ वी चे ५०% गुण व इयत्ता १० वी चे ५० % गुण या निर्धारित केलेल्या गुणदान पद्धतीनुसार निकाल घोषित करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व बाल शिवाजी शाळेचे
Read more