विद्यार्थी जीवनात ध्येय निश्चित असावे – मा. अक्षय राऊत
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्याने बाल शिवाजी शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना ‘ शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व कार्याची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी, राष्ट्रहिताचा विचार करून देशकार्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा तसेचमहाराजांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे वाचन करावे’ असे मार्गदर्शन मा. अक्षय राऊत यांनी याप्रसंगी केले. स्थानिक जठारपेठ अकोला येथे बाल शिवाजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव व प्रमुख पाहुणे मा. अक्षय भाऊराव राऊत
Read more