वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी रेलकरचे उज्ज्वल यश….
पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थिनी वल्लरी श्रीकांत रेलकर हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सदर स्पर्धेसाठी वल्लरीने “Is AI a Threat to Human Creativity?” (कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सर्जनशीलतेस धोका आहे का?) या विषयावर प्रभावी, मुद्देसूद व
Read more